Listen

Description

रंग , रस आणि गंध या तीनही पातळीवर आपण अन्नाचा आस्वाद घेत असतो. सुग्रास अन्न शिजत असताना येणारा वाफाळता सुवास जठराग्नीला आमंत्रण न देईल तरच नवल ! पण समजा नुसत्या वासानेच रसना तृप्ती झाली तर ? तेव्हा कामी येते बोट सिस्टीम !