भारतातून ८५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले. तर त्यापैकी जवळपास ७१ लाख टनांची निर्यातही झाली आहे. ही निर्यात सरकारच्या अनुदानाशिवाय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी मजबूत आहे. असे असतानाही सरकारने साखर निर्यातीवर १०० लाख टनांची मर्यादा लावली. सरकारने हा निर्णय का घेतला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.