Listen

Description

 राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप केले. यंदाचा हंगाम सरासरी १७३ दिवस चालला. यामुळे साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या एफआरपीची काय परिस्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.