देशात यंदा हरभऱ्याचे १३९ लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले. सरकराने मात्र २३ लाख टनांचीच खरेदी केली. त्यामुळे बाजारात सध्या हमीभावापेक्षा १००० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारातही दर वाढतील, असे व्यापारी आणि निर्यातदारांनी म्हटले आहे. पण खरंच याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.