चालू हंगामच्या सुरुवातीपासूनच देशात कापसाची साठेबाजी सुरु आहे. बाजारात आणखी ९० लाख गाठी कापसाची आवक व्हायची आहे. असे असताना बाजारात कापसाची मोठी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालावं अशी मागणी कापडे उद्योगाने केली. कापड उद्योगाने सरकारकडे आणखी काय मागण्या केल्या? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.