सरकारकडे सध्या कडधान्याचा अतिरिक्त साठा आहे. अन्नसुरक्षेसाठी २३ लाख टनांची गरज असताना नाफेडकडे ३६ लाख टन कडधान्य असल्याची माहिती आहे. त्यातही हरभरा सर्वाधिक आहे. त्यामुळे हा हरभरा सरकार बाहेर काढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाजारावर त्याचा काय परिणाम होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.