Listen

Description

जगातील प्रमुख देशांत प्रतिकूल हवामानामुळे शेतीमालाचे उत्पादन घटेल. तसेच निर्यातबंदीच्या पवित्र्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जगाला भीषण अन्नसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.