Listen

Description

भारतामुळे जगात आधीच वाढलेल्या महागाईत तेल ओतलं गेल्याची टीका होत आहे. पण खरं तर जगातील अन्नमहागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे.