Listen

Description

खाण्यासाठी पुरेशा अन्न मिळत नसलेल्या लोकांची संख्या २०२०-२१ मध्ये सर्वाधिक होती. त्यातच युक्रेन-रशिया युद्धामुळं जगभरातील अन्नसाठ्यावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती आणखीनच भयानक होण्याची शक्यता आहे. जगात किती लोकांना अन्न टंचाई जाणवते? ही समस्या का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.