Listen

Description

खाद्यतेलासाठी आयातीवरील अवलंबित्व भारताला मागील दोन वर्षांपासून चांगलच भोवलं. इंडोनेशिया मे महिन्याच्या शेवटी पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. परंतु असे झाले नाही तर काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.