यंदा देशात माॅन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदजा हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण केंद्राने नेमके किती उत्पादनाचा अंदाज ठेवला? ऐकुयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून.