सरकार तेलबिया आणि कडधान्य आयातीवर दरवर्षी मोठा निधी खर्च करते. त्यामुळे सरकराने आयातीवर खर्च करण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांनाच उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली. त्यासाठी त्यांनी सरकारला दोन उपाय उचविले. ते उपाय कोणते आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.