Listen

Description

जागतिक पातळवीर सध्या तांदळाची टंचाई भासत आहे. जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर तांदूळ निर्यातीवर बंधने येण्याची भीती व्यक्त होत आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर खरचं बंधनं आणली तर काय होईल? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.