केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या तिसऱ्या अंदाजात सोयाबीन उत्पादन १३८ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगाला हा अंदाज मान्य नाही. साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएलाही सोयाबीन उत्पादन यापेक्षा कमीच असल्याचे म्हटले आहे. मग एसईएच्या मते देशात सोयाबीन उत्पादन किती झाले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.