केंद्र सरकारने साखर निर्यातीबद्दलचे धोरण जाहीर केल्यावर देशातील साखर कारखानदारांनी निर्यातीचे करार करण्याचा धडाका लावलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर आकर्षक आहेत. त्याचा फायदा घेण्याचा कारखानदारांचा प्रयत्न आहे. त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार का? एफआरपी वेळेवर मिळणार का?