केंद्र सरकारने अचानक गहू निर्यातबंदी केल्याने स्थानिक बाजारात दर नरमले. यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान होत आहे. तसेच निर्यातीच्या प्रक्रियेत अडकलेल्या मालामध्ये मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचा माल जास्त आहे. त्यामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले. या निर्णयाचा मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना किती फटका बसू शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.