देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले. निर्यात चांगली झाल्याने खुल्या बाजारात दर वाढले. परिणामी सरकारची खरेदी कमी झाली. त्यामुळे सरकारने गहू निर्यातबंदी केली. मात्र यानंतर गहू पिठाची निर्यात वाढली. त्यामुळे सरकार पीठ निर्यातीवर निर्बंध आणू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.