विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार आणि राज्यपाला यांच्यात झालेल्या खडाजंगीवरुन यावेळचे विधीमंडळ अधिवेशन गाजले.....असं असलं तरी....या अधिवेशनात अनेक सकारात्मक कायदे संमत झालेत.... त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास....महिला अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्याचा करावा लागेल....हा कायदा या अधिवेशनात पारीत होण्यासाठी, कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत....विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलीय..... या कायद्याचा प्रवास, हेतू आणि त्यावरच्या आक्षेपावर नीलम गोऱ्हे यांच्याशी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत....